मोताळा(बुलढाण्यात) भारतीय बौद्ध महासभेचा ऐतिहासिक धम्म महोत्सव

मोठ्या प्रमाणावर धम्म महोत्सव साजरा करण्यात आला: भीमराव आंबेडकर साहेब यांनी मोताळा (जि. बुलढाणा) मध्ये जनतेला संबोधित केलेरविवार, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी मोताळा (जि. बुलढाणा) येथे भारतीय बौद्ध महासभा आयोजित बुलढाणा जिल्हास्तरीय भव्य धम्म महोत्सव २०२५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर साहेब…

Read More

🪶 सुजाता बुद्ध विहारात वर्षावास समाप्तीनिमित्त भव्य धम्मदेशना

नाशिक, ११ ऑक्टोबर २०२५ — नाशिकमधील सुजाता बुद्ध विहार, जनरल वैद्य नगर, हैप्पी होम कॉलनी, भाभानगर येथे वर्षावास कालावधीची सांगता आणि धम्मदेशना कार्यक्रम मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयु. गोविंदराव शिरसाट यांनी भूषविले, तर नव्या अध्यक्षा आयुष्यमती विद्युलता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा समारंभ पार पडला. कार्यक्रमास पूज्यनीय भंते सिरीबुद्धा आणि बौद्धाचार्य…

Read More

🇺🇸 मिशिगन (अमेरिका) में धम्मचक्र प्रवर्तन दिवस हर्षोल्लास से मनाया गया

मिशिगन, अमेरिका :डॉ. आंबेडकर इंटरनेशनल मिशन सेंटर की ओर से अमेरिका के मिशिगन राज्य में धम्मचक्र प्रवर्तन दिवस का आयोजन बड़े ही उत्साह और श्रद्धा के साथ किया गया। इस कार्यक्रम में स्थानीय बौद्ध समुदाय के साथ-साथ अनेक भारतीय प्रवासी बंधु-भगिनी उपस्थित थे। कार्यक्रम का आरंभ बुद्ध वंदना और त्रिशरण पंचशील से किया गया। उसके…

Read More

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ (PES) ला ५०० कोटींच्या निधीची मंजुरी

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ (PES) ला ५०० कोटींच्या निधीची मंजुरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक असं स्वप्न पाहिलं होतं. अशा भारताचं, जिथे शिक्षणाचा प्रकाश त्या प्रत्येकापर्यंत पोहोचेल, ज्याला समाजाने काठावर ढकलून दिलं होतं.त्या महान ध्येयासाठीच ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ (PES) ची स्थापना करण्यात आली.ही संस्था बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत…

Read More

🪷 वर्षावास प्रवचन मालिकेचा समारोप उत्साहात संपन्न 🪷

🪷 वर्षावास प्रवचन मालिकेचा समारोप उत्साहात संपन्न 🪷 दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या ग्राम शाखा विरळे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने आषाढ पौर्णिमा (10 जुलै 2025) ते अश्विन पौर्णिमा (7 ऑक्टोबर 2025) या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास प्रवचन मालिकेचे 19 वे पुष्प आणि समारोपाचा सोहळा सारनाथ बुद्ध विहार, विरळे…

Read More

आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा – वर्षावास समाप्ती सोहळा संपन्न

भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंदनेने व पंचशील पठणाने वर्षावास समारोपाची मंगल सांगता दि. ७ ऑक्टोबर २०२५, मंगळवार रोजी वर्षावास समाप्तीचा समारंभ अत्यंत श्रद्धा व उत्साहात पार पडला. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या काळात पार पडलेल्या वर्षावासाचा हा समारोप होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम र. वानखेडे, अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, चांदवड तालुका, उत्तम…

Read More

भारतीय बौद्ध महासभा तथा धम्म प्रचारक संघ द्वारा अश्विन पौर्णिमा बडे उल्हास के साथ मनाई गई.

भारतीय बौद्ध महासभा तथा धम्म प्रचारक संघ द्वारा अश्विन पौर्णिमा बडे उल्हास के साथ मनाई गई. भारतीय बौद्ध महासभा तथा धम्म प्रचारक संघ द्वारा सारनाथ बुध्द विहार, मोदी इस्टेट नवागाम सुरत में अश्विनी पौर्णिमा बडे हर्ष और उल्हास से मनाई गई.सुबह 11=00 बजेसे शुरु हुये इस तौहार की सुरुवात आद. प्रवीण ब्राह्मने और उनके परिवार…

Read More

6 बौद्ध धम्म संगीति बद्दल सविस्तर माहिती

6 बौद्ध धम्म संगीति बद्दल सविस्तर माहिती १ ली धम्मसंगती (प्रथम बौद्ध संगीती): धम्म आणि विनयचे संकलन आणि अभिधम्म पिटकाचा उदय I. प्रस्तावना: महापरिनिर्वाणानंतरची अपरिहार्यता १ ली धम्मसंगती (पहिली बौद्ध परिषद) ही गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच, अंदाजे इ.स.पूर्व ४८३ मध्ये 1 आयोजित करण्यात आलेली बौद्ध इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. बुद्धांचे प्रयाण झाल्यावर संघात…

Read More

पालि भाषा शिक्षणाची वाटचाल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सिद्धार्थ कॉलेजमधील पायाभूत कार्य

पालि भाषा शिक्षणाची वाटचाल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सिद्धार्थ कॉलेजमधील पायाभूत कार्य (लेखक: प्रा. सतीश पवार, सत्याग्रह कॉलेज, खारघर ‘पालि आणि बुद्धिस्ट रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ सन 1946. देश अजून स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता. सामाजिक विषमता, अस्पृश्यता आणि शिक्षणाची दारे दलित वंचितांसाठी बंदच होती. याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले –…

Read More

🌸 धम्मचक्र प्रवर्तन दिन : मानवी सन्मानाची नवी दिशा

भारताच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात (विजया दशमी) १४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस क्रांतिकारी ठरतो. नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन नवे धम्मचक्र प्रवर्तित केले. म्हणूनच हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. या घटनेमुळे केवळ एका समाजाला नवजीवन मिळाले नाही, तर भारतीय समाजजीवनाला समता, बंधुता आणि…

Read More